Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness
In this artical
1. Motivational thoughts that will inspire you to
2. Student motivational thoughts
3. Motivational thoughts in best images
4. Success motivational thoughts.
स्वप्नांच्या झोळीत कष्टाची भिक घातल्याशिवाय यशाचं पोट भरत
नसतं.
गुलाबाला काटे असतात, असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो, असे म्हणत हसणे
उत्तम.
जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होवू नका, कारण हा
निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात, त्याच झाडावर
लोकं जास्त दगड मारतात.
माणसाला स्वतःचा Photo काढायला वेळ लागत
नाही, पण स्वतःची image बनवायला वेळ
लागतो.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा
नाही.
जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम खूप कडवट
असतो पण त्याचे फळ फार गोड असते.
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण
प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची
उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद
फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, मिळवावे लागतात.
जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे
त्याचा विचार करा.
श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.
संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटांचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
सुरुवात कुठून करावी, ह्या विचारात
फेसाळत्या लप-लपणाऱ्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण.
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण
माणूस व्हा माणूस.
स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे
जे तुम्हाला झोपू देत नाही ते.
रागावून तुमची शक्ती वाया घालवू नका. शहाणपणाने काम करा.
संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि
शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे.
जीवनात वेळ कशी हि असो, वाईट किंवा
चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून
वाईट वेळेत लोक सोडून जातील.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकलात तर आपला
आनंद वाटा.
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता
येते.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी
उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात,
एकाच वेळी झोपतात
ते हि आयुष्यभर एकमेकांना न बघता.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी
फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये
क्षमता असते.
परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.
गरुडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत
नाही. अहंकार विरहित लहान सेवाही मोठीच असते.
दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण
हरण्याचा विचार करत नाही.
दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण
हरण्याचा विचार करत नाही.
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी
होण्यासाठीची तुमची इच्छा हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली
पाहिजे.
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळप्रसंगी
स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागविणे हि संस्कृती.
१०० लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी ९९ लोकांपेक्षा
काहीतरी वेगळं करावं लागतं.
अपेक्षा अनपेक्षितरित्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर
सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.
निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत
नाही भले सोबत कुणी असो वा नसो.
मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नसतं
कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड
खूप कमी असतात.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट
वेगळेपणाने करतात.
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
स्वतःवर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मार्गातला
पहिला टप्पा आहे.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत
नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी
येईल सांगता येत नाही.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत
असाल तर, तुम्हाला कधीच हे उमजणार
नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी... डोळे उघडताच ती पूर्ण
झालेली असावी.
आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसते,
तर आपली झोप उडवत तेच खरं स्वप्न असतं.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप
आदराने झुकतात.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप
आदराने झुकतात.
कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे
प्रामाणिकपणा.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली
जातात.
आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट
पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते,
सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
रस्ता सापडत नसेल तर .... स्वताचा रस्ता स्वतःच तयार करा.
तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये
खूपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.
निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत
नाही भले सोबत कोणी असो वा नसो.
ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो
तो बुद्धिवान. जो संधीचे सोने करतो तो
विजेता.
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
न हरता ... न थकता... न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी
कधी नशिब सुद्धा हरतं...
अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल
हिशोब तुम्ही करू नका.
उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देवून जाते
झोपून स्वप्न पाहत रहा, किंवा उठून
स्वप्नांचा उठून पाठलाग करा.
जीवनात चांगला
माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेंव्हा माफी मांगा कोणी चुकलं तर माफ करा.
आयुष्य जर
तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाण लांब
जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
स्वतःला जिंकायचे
असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
माणसाला दोनच
गोष्टी हुशार बनवितात, एक म्हणजे
वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
नवं काहीतरी
शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
ज्याच्याजवळ उमेद
आहे तो कधीही हरू शकत नाही.
ज्ञानी मनुष्य हा
विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
आशा सोडायची नसते,
निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.
आयुष्यात कधीही
कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.
काहिही झालं तरी
प्रयत्न करणे सोडू नका.
उगीच आपण एकटं
मानतो स्वतःला, आपल्यासाठी
कुठेतरी जगत असतं कोणीतरी...
उद्याचं काम आज
करा आणि आजचं काम आत्ताच करा.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं. डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस.
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतु आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करू शकतो.
एकदा वेळ निघून गेली कि सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून काही उपयोग नसतो.
माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही तिथे देव मला कधीच कमी पडू देत
नाही.
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच
करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ठ व्यक्ती समजून जळत असते.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कोणीही हरवू शकत नाही.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण,
ओळख हि क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्विकारण्यात आहे कारण एकही
दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे
रहाल.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला, आणि बदला तुमचे
आयुष्य.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ती
म्हणजे "लोक काय म्हणतील"
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही,
कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
अज्ञानाचा अहंकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रूप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे त्यांना हळूहळू फुलवत नेलं
ना , गोष्ट आपोआप तयार होते.
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे
प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.
आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग
नव्यान्नव टक्के असतो.
ओठातून उच्चारल्या जाणाऱ्या सहानुभूतीच्या सहस्त्र
शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ.
जेथे आपण पाणी देतो तेथे गवत हरित असतं
आयुष्यात तीन संघर्ष असतात -
१. जगण्यासाठीचा संघर्ष
२. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
३. ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष
स्वच्छ होण्यासाठी झिजावे लागते. पवित्र होण्यासाठी जळावे
लागते. आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावे लागते.
फांदीवर बसलेल्या
पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याला त्या फांदीवर विश्वास
नसून आपल्या पंखावर विश्वास असतो.
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं,
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह
रुंदावत जातो.
जीवनात जर लक्ष्य मोठे असेल तर संघर्ष देखील मोठाच करावा
लागतो.
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
रस्ता नाही असे कधीही होत नाही,
रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
आपल्या सर्वांकडे वेळ यंत्रे आहेत. काही आपल्याला मागे घेऊन
जातात, त्यांना आठवणी असे
म्हणतात. काही आपल्याला पुढे घेऊन जातात, त्यांना स्वप्ने
असे म्हणतात.
आपली मोठी संधी कदाचित आता आपण ठीक जिथे कुठे आहात तिथे असू
शकते.
सर्व काही नकारात्मक, दबाव,
आव्हाने सर्व माझ्यासाठी एक संधी आहे.
प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. विश्वास करणं कधीही थांबवू
नका. हार कधीही मानू नका. तुमचा दिवस येईल.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही
इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणे.
कुणाच्याही दुःखाचा अनादर
करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता
येतात, काहींना नाही.
सर्वच प्रश्न सोडवून सुटत
नाहीत, काही सोडून दिले कि आपोआप सुटतात.
जवळच्या माणसाचा स्वभाव
कितीही पुरेपूर माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे
सांगता येत नाही.
सौदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या
दृष्टीत असते.
यशस्वी होण्यासाठी तुमची
यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
जिंकण्याची मजा तेंव्हाच
येते , जेंव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत
असतात.
तुम्ही इतरांना जे सुख
किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल
नियम आहे.
यशाकडे नेणारा सर्वात
जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
प्रत्येक दिवशी
जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा.
बाह्यसौदर्यापेक्षा अंतर्गत सौदर्य जास्त मोलाचं असतं.
मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी
येईल सांगता येत नाही.
If you have any doubts, please let me know.